Monday, November 30, 2020

लोकहितवादी यांचे विचार

इंग्रजी सत्तेपासून आपल्या देशाला काही महत्त्वाचे लाभ आहेत, ह्याची स्पष्ट कल्पना जशी लोकहितवादींना होती, तशीच इंग्रजांच्या शोषक अर्थनीतीचीही होती. ज्यांना मूर्ख आणि टोणपे म्हणता येईल, असे इंग्रज अधिकारीही येथे हजारो रुपये पगार घेतात तसेच इंग्रजांच्या राज्यात ह्या देशातली संपत्ती देशाबाहेर जाते आणि ह्या देशाला दारिद्र्य येते, असे लोकहितवादींनी म्हटले आहे. ह्या देशावर मुसलमानांनीही राज्य केले परंतु मुस्लिम राज्यकर्त्यांनी कमावलेली संपत्ती ह्या देशाबाहेर गेली नाही कारण मुसलमान आले, ते इकडेच राहिले त्यांचा ‘परकी भाव’ गेला, असा एक महत्त्वाचा भेद इंग्रज आणि मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये लोकहितवादींनी दाखवून दिला.

इंग्रज राज्यकर्ते हिंदूस्थानातील लोकांना मोठी अधिकारपदे देत नाहीत, अशी तक्रार होती. मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकराण्याची पात्रता येथील लोकांत आली, की इंग्रज सरकार ह्या धोरणात निश्चितपणे बदल करील, अशी आशा लोकहितवादींना वाटत होती पण पुढे त्यांची ही धारणा बदलली. इंग्रजांच्या राज्याचा एक गंभीर दोष म्हणून ते त्या धोरणाकडे पाहू लागले. विद्यापीठांची स्थापना होऊन त्यांतून उच्चविद्याविभूषित तरूण बाहेर पडू लागल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली. तिच्या संदर्भात ह्या धोरणाचा विचार ते करीत असावेत. पण नुसत्या नोकऱ्यांच्याच मागे न लागता, आपल्या लोकांनी व्यापार-उद्योगातही मनःपूर्वक लक्ष घातले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. आळशीपणामुळे देश भिकारी झाला, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा एक भाग म्हणून येथे स्वदेशीची चळवळ झाली परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आला. परंतु स्वदेशीचा विचार लोकहितवादींनी त्यांच्या ‘शतपत्रां’त कितीतरी आधी मांडून ठेवलेला आढळतो. ‘… आपले लोक कापडे जाडी, वाईट करतात परंतु तीच नेसावी. इकडे छत्र्या करितात, त्याच घ्याव्या म्हणजे ह्या लोकांत व्यापार राहून इकडे सुख होईल परंतु हे लोक असे करीत नाहीत आणि थोडी किंमत म्हणून लोकांचा जिन्नस विकत घेतात’, असे त्यांनी म्हटले आहे. विलायतेत प्रचंड शक्तीची वाफेची एंजिने असल्यामुळे अत्यंत कमी खर्चात फार मोठ्या प्रमाणावर सूत आणि कापड निर्माण होते. इंग्लंडच्या ह्या यंत्रसामर्थ्याने आपल्यावर खरे आक्रमण केलेले आहे आणि आपण भिकारी होऊन लुटले गेलो आहोत शिकंदर, गझनीचा महमूद, तैमूरलंग आणि नादिरशही ह्यांची चढाई त्या मानाने काहीच नव्हे ह्या चढाईमुळे सर्व हिंदुस्थानची मजुरी विलायतेस गेल्यासारखी आहे, हे त्यांचे अचूक निरीक्षण होते.

एक जित, पराभूत समाजाच्या दारूण पराजयाची अत्यंत कठोर, चिकित्सक समीक्षा करण्यासाठी लोकहितवादी उभे ठाकले होते. आपल्याला गुलाम करून टाकणाऱ्या ह्या सत्तांतरामागे राजकीय कारणांबरोबरच आपल्या एकूण मनोवृत्तीतील काही आत्मघातक दोष, तसेच गंभीर सांस्कृतिक न्यूनेही आहेत, हे त्यांना स्पष्ट दिसत होते. इतिहासाचे भान ठेवून त्यांची चर्चा -चिकित्सा झाली, आत्मपरीक्षण झाले, तरच आपल्या प्रबोधनाचा आणि विकासाचा मार्ग खुला होईल, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच ह्या पराभवाचा विचार केवळ राजकीय अंगाने न करता विद्या, धर्म, समाजकारण, अर्थकारण अशा विविध अंगांनी त्यांनी तो केला.

िद्या हा समाजपरिवर्तनाचा मूलाधार आहे, अशी लोकहितवादींची धारणा होती. तथापि येथे विद्येचे क्षेत्र मर्यादित ठेवले गेल्यामुळे विद्याप्रसार होऊ शकला नाही. विद्या वाढविलीही गेली नाही. ‘विद्या म्हणजे केवळ धर्माचे ज्ञान’ असा विद्येचा अर्थही काळाच्या ओघात संकुचित झाला. ही विद्याही ग्रंथार्थ समजून न घेता केवळ पाठांतराच्या आधारे रक्षिली गेली. ह्यामुळे धर्मविषयीचे अज्ञान आणि कर्मकांडांचे स्तोम अतोनात वाढले. प्राचीन ग्रंथांचे लेखक देव किंवा ऋषी होते, असा समज दृढ करण्यात आल्यामुळे नव्या ग्रंथरचनेला उत्तेजन मिळणे अवघड होऊन बसले. विद्येच्या क्षेत्रात साचलेपणा आला. ज्ञानसंपादनाच्या मार्गात इतरही काही अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. परदेशगमन निषिद्ध मानल्यामुळे भूगोलाबद्दल व जगातील विविध स्थळांबद्दल अज्ञान निर्माण झाले. काळाची जाणीव ठेवून परंपरेची चिकित्सा करीत राहिल्याखेरीज नवी विद्या, नवे विचार आणि नव्या कल्पनांबाबत कोणताही समाज स्वागतशील राहात नाही परंतु येथे प्राचीन काळाची आणि परंपरांची चिकित्सा करणे हाच अधर्म मानला गेल्यामुळे स्थळाबरोबरच काळाचीही जाणीव नष्ट झाली. आपल्या देशात येऊन येथील ज्ञान मिळविण्यात, तसेच येथे व्यापार नोकरी करण्यात इंग्रजांना कोणतीच अडचण नव्हती. चुकीच्या निर्बंधांमुळे आपणाला मात्र त्यांच्या देशातही जाणे शक्य होत नाही

हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे ?’ ह्या शीर्षकाने त्यांनी इंदुप्रकाशात लिहिलेले (१८७६) आठ लेखनही महत्त्वाचे आहेत. भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा लोकहितवादींनी त्यांच्या अन्य लेखनातूनही केली आहे. ब्रिटिशांनी ह्या देशाचे अर्थशोषण केले असले, तरी ‘द्रव्याचे ढीग हातांत, पायांत गळ्यात’ घालणारे श्रीमंतही उत्पादक कार्यासाठी संपत्ती खर्च करण्याचे मनात आणीत नाहीत, ह्याचा त्यांनी निषेध केला आहे. दागिने जमवत राहणे, ही ‘दुष्टपणाची व अधर्माची’ चाल आहे, असे ते म्हणतात. शेती, व्यापार, कारागिरी ह्यांत वाढ झाली पाहिजे तंत्रविद्या वाढवली पाहिजे, हे त्यांनी सांगितले. ‘आता लोक फार वृद्धिंगत जहाले, व त्यांस खावयास मिळत नाही…’ असे सांगून वाढत्या लोकसंख्येवरही त्यांनी बोट ठेवल्याचे दिसते. भारतातील दारिद्र्याची मीमांसा करताना दादाभाई नवरोजी ह्यांनी जो खंडणीचा सिद्धांत मांडला, त्याचे पूर्वसूचन त्यांच्या अर्थशास्त्रीय लेखनात फार पूर्वीच झालेले दिसते. संदर्भ - मराठी विश्वकोश

… ‘

Sunday, November 29, 2020

Saturday Club founder Madhavrao Bhide and MyMarathi Website

 Renowned bridge engineer Madhavrao Bhide built a strong bridge of friendship in Marathi entrepreneurship by establishing Saturday Club Global Trust to inculcate cooperation among Marathi entrepreneurs.

 He founded the Saturday Club in the year 2000 with an objective that  Marathi youth should dream of 'I will become a businessman, grow the industry, create wealth and help others.'

 Madhavrao Bhide's father Nanasaheb was  history school teacher and a staunch supporter of  Swatantryaveer Savarkar. Bhide published a collection of his father's letters in book form. When he had come to Sangli in 2002, he gave that book to me as a gift. Bhide passed Civil Engineer degree with  74% marks and later became   bridge engineer of international status and designed and constructed pre-stressed concrete bridges in the Railway Department.

After getting a job in the railways, he set up the 'Lalit Kala Mandal' to promote the artistic talents of railway employees and their families. Using his vacation, he traveled to important countries like England, USA, Canada, Switzerland, Sweden, Netherlands, Norway, France, China, Japan etc. and studied railway bridges at his own expense. He completed the Diva-Dombivali-Vasai railway project during his career. For the first time in railway history, a pre-stressed concrete’ bridge was built to extend the Bandra-Khar harbor line to Andheri.

While working in Gujarat, a Gujarati factory owner with an annual turnover of Rs. 200 crores, told him that In his factory clerks, accountant, chemist all are Marathi clever and smart people, but they can't compete with Gujarati in business. Bhide felt it as an insult to Marathi people and  decided to quit his job and become an entrepreneur and promote other Marathi people.

At the age of 58, he voluntarily retired from Indian Railways and founded Bhide Associates, which provides valuation and arbitration services for  buildings, bridges and factories. Within a few years, Bhide Associates had 15 branches across India. In 1989, he founded the Indian Institute of Bridge Engineers. He set up a platform for the exchange of knowledge and technology, imparting the experience of bridge building to Indian engineers from home and abroad through IIBE.

 Bhide founded the Saturn Day Club Global Trust in 2000. To unite Marathi entrepreneurs, Madhavrao took the whole of Maharashtra by storm with the new slogan 'Let's help each other, let's be rich'.

Dyandeep had taken the initiative to set up a branch in Sangli, Miraj in 2002. It was decided at that time to use Mymarathi.com  website for his club but I lost contact with him due to going abroad. 

 

After reading the news that Madhavrao Bhide passed away on July 7, 2018 at the age of 86, I gathered information about the Saturday Club. I found Saturday Club website http://scgt.org.in The names of the office bearers of the club are displayed on that website. However, it was noticed that the website is not up to date. 

Now Dnyandeep will build a bridge between Madhavrao Bhide's Saturday Club of Marathi Entrepreneurs and Marathi intellectuals working in education, literature and culture.

Saturday, November 28, 2020

मायमराठीला उद्योगप्रवण करणारे सॅटरडे क्लबचे माधवराव भिडे

 मराठी उद्योजकांमध्ये सहकाराची रुजवणूक करण्यासाठी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट स्थापून प्रख्यात ब्रिज इंजिनिअर माधवराव भिडे यांनी मराठी उद्योजकतेत मैत्रीचा मजबूत पूल बांधला.

 ‘मी व्यावसायिक होईनच’ असे स्वप्न मराठी तरुणांनी पाहावे, उद्योग वाढवावा, संपत्ती निर्माण करावी आणि स्वत:बरोबरीने इतरांनाही मदतीचा हात देत मोठे करावे, अशा भूमिकेतून त्यांनी २००० सालात सॅटर्डे क्लबची स्थापना केली. 


 माधवराव भिडे यांचे वडील नानासाहेब हे पेशाने शिक्षक होते. ते इतिहासाचे जाणकार होते.  सावरकरांवर त्यांची अढळ निष्ठा होती. त्यांच्या पत्रांचा संग्रह भिडेनी पुस्तकरुपाने प्रसिद्ध केला. सांगलीस आले असताना त्यांनी ३०० रु. किमतीचे ते पुस्तक मला भेट दिले होते.  माधवरावांनी सिव्हील इंजिनियरिंगमध्ये ७४ टक्के गुण मिळवून यश संपादन केले एवढेच नव्हे तर  आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रिज इंजिनिअर होऊन  रेल्वे खात्यामध्ये प्री स्ट्रेस्ड काँक्रीट पुलांचे डिझाईन व बांधकाम केले. 

रेल्वेमध्ये नोकरीला लागल्यानंतर त्यांनी रेल्वे कर्मचार्‍यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ’ललित कला मंडळा‘ची स्थापन केली. स्वखर्चाने आपल्या सुट्ट्यांचा वापर करुन  इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड, स्वीड्न, नेदरलँड, नॉर्वे, फ्रान्स, चीन, जपान इत्यादी महत्त्वाच्या देशांचा  प्रवास करून  रेल्वे पुलांचा अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दिवा-डोंबिवली-वसई हा रेल्वे प्रकल्प पूर्ण केला. वान्द्रे-खार या हार्बर लाईनचा अंधेरीपर्यंत विस्तार करण्यासाठी ‘प्री स्ट्रेस्ड काँक्रीट’ पद्धतीचा पूल रेल्वे इतिहासात पहिल्यांदाच बांधला गेला. त्याचे जनक माधवराव होते.

गुजराथमध्ये नोकरीनिमित्त असताना वार्षिक २०० कोटी रुपयांची उलाढाल असणा-या एका  गुजराथी कारखानदाराने त्यांना सांगितले की आमच्याकडे क्लार्क, केमिस्ट, अकौंटंट ही सर्व मराठी मंडळी हुषार आहेत पण धंद्यामध्ये आमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. हे वाक्य ऐकल्यावर त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्या ईर्षेतून त्यांनी नोकरी सोडून उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. 

वयाच्या ५८ व्या वर्षी भारतीय रेल्वेतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन  इमारत, पूल, कारखाना यांचे मूल्यांकन करणार्‍या भिडे असोसिएट्सची स्थापना केली.  काही वर्षांतच संपूर्ण भारतात भिडे असोसिएट्सच्या १५ शाखा झाल्या. १९८९ साली  त्यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रीज इंजिनियर्स’ या संस्थेची स्थापना केली. ‘आयआयबीई’द्वारे पूलबांधणीचे अनुभव देश-विदेशांतून भारतीय अभियंत्यांना देणारे, ज्ञान-तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीचे व्यासपीठ त्यांनी उभे केले.

 भिडेंनी सन २००० साली ’सॅटर डे क्लब ग्लोबल ट्र्स्ट‘ या संस्थेची स्थापना केली.  मराठी उद्योजकांना एकत्र करण्यासाठी ‘एकमेका साह्य करु, अवघे होऊ श्रीमंत’ असे नवे घोषवाक्य  घेऊन माधवरावांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. 

२००२ साली सांगली, मिरजमध्ये शाखा काढण्यासाठी ज्ञानदीपने पुढाकार घेतला होता. त्याच्या क्लबसाठी मायमराठी वेबसाईटही वापरण्याचे त्यावेळी निश्चित झाले होते मात्र परदेशी गेल्यामुळे माझा त्याच् संपर्क तुटला. माधवराव भिडे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी ७ जुलै २०१८ रोजी निधन झाले हि बातमी वाचल्यावर मी स२टरडे क्लबबाबत माहिती गोळा केली त्यावेळी संस्थेच्या ४५ शाखा  सध्या कार्यरत असून  १७०० हून अधिक मराठी उद्योजक याचे सदस्य आहेत. हे मला कळले. 

सॅटरडे क्लबची वेबसाईट http://scgt.org.in क्लबमधील पदाधिका-यांची नावे समजली. मात्र वेबसाईट सध्या अद्ययावत नाही हे लक्षात आले. आता  माधवराव भिडें यांचा  मराठी उद्योजकांचा सॅटरडे क्लब आणि शिक्षण, साहित्य व संस्कृतीत रमलेले मराठी बुद्धीवंत यांच्यात नवा पूल बांधण्याचे काम ज्ञानदीप मायमराठीच्या माध्यमातून करणार आहे.


थोर समाजसुधारक आणि स्वदेशी उद्योगाचे पुरस्कर्ते न्या. महादेव गोविंद रानडे

 मराठी माणूस उद्योगापेक्षा साीहित्य संस्कृतीत जास्त रमतो. कारण नोकरी हेच त्याचे ध्येय असते. पण त्याने उद्योगात मनापासून लक्ष घातले तर तो महाराष्ट्राला समृद्धीच्या शिखरावर नेऊ शकेल. या संकल्पनेच्या पुष्टीकरता मी इतिहासाचा शोध घेतला तेव्हा न्या. म. गो. रानडे यांनी १५० वर्षांपूर्वी मांडलेल्या उद्योगविषयक  विचारांची माहिती झाली. त्या काळापासूनच आपण उद्योगाकडे  लक्ष द्यायला हवे होते असे वाटले. त्यांचे उद्योगविषयक विचार यांची आजही तसेच लागू पडतात.


 थोर नेमस्त समाजसुधारक आणि स्वदेशी उद्योगाचे पुरस्कर्ते


न्या. महादेव गोविंद रानडे

 (जन्म : १८ जानेवारी १८४२; मृत्यू : १६ जानेवारी १९०१),

 न्या. रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. १८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ होते.

न्या.रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले.

भारतीय समाज, भारतीय व पाश्चात्य परंपरा, भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती. एकीकडे येथील संतपरंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या दोन्हींचा समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला.

सार्वजनिक कार्य
ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्रयाच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्ऱ्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले.

मराठी भाषेसाठी प्रयत्न
ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी त्या त्या प्रांतातील शिक्षणाची व्यवस्था लावण्यासाठी १८४०मध्ये प्रांतनिहाय शिक्षणमंडळे (बोर्ड ऑफ एज्युकेशन) स्थापन केली.मराठी भाषा वगळता अन्य सर्व विषय मातृभाषेऐवजी इंग्लिशमधून शिकवण्यात येऊ लागले. १८५७ ह्या वर्षी मुंबई विद्यापीठ स्थापन झाले तेव्हा मराठी हा विषय मॅट्रिक ते एम. ए.पर्यंतच्या सर्व परीक्षांना वैकल्पिक म्हणून घेण्याची सोय होती. १८६३मध्ये मॅट्रिक ते एम. ए. ह्या सर्व स्तरावर मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन बंद झाले. १८७० ते १८८७ ह्या काळात मराठीला विद्यापीठात स्थान मिळावे ह्यासाठी रानडे ह्यांनी प्रयत्न केले.इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. २९ जानेवारी १९०१ ह्या दिवशी (रानडे ह्यांच्या मृत्यूनंतरच्या १३ व्या दिवशी) सिनेटच्या बैठकीत मॅट्रिकप्रमाणे एम.ए.च्या परीक्षेतही मराठी हा विषय विकल्पाने उपलब्ध करून देण्यात आला. मात्र मराठीची प्रश्न पत्रिका इंग्लिशमधून काढण्यात येणार होती.

न्या. रानडेंच्या मते, समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे असतो. समाजाची धर्म, राजकारण, अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून, एकमेकांना पूरक असतात. एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तीमान असे असू शकत नाहीत. तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाहीत. समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्या. रानडेंनी आवश्यक मानले.

येथील समाजातील दोष - उदा. कुपमंडूक वृत्ती, तुटकपणा, ग्रंथप्रामाण्य, जातीभेद, चुकीच्या रुढी-परंपरांना चिकटून राहणे, दैववाद, इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले. कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता.

समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात आणि या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावयाची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले. समाजातील काही बदल परंपरेचा, धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत; काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत; तर काही बदलांसाठी प्रसंगी कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्या. रानडे मानत.

समाजव्यवस्थेतील बदल ताबदतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्या. रानडेंनी प्रयत्न केले.

उद्योगीकरणाला प्रोत्साहन
ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला. महसूल, इतर कर, अधिकार्‍यांचे पगार, कर्जाचे व्याज इ. मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता. याला न्या. रानडेंनी 'खंडणी' मानले. ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल झाला. कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली. त्यामुळे येथे येणार्‍या पैशापेक्षा येथून बाहेर जाणार्‍या पैशामध्ये वाढ झाली. आकडेवारीच्या सहाय्याने न्या. रानडेंनी हे सिद्ध केले. येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रति असलेली उदासीनता यांमुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही, असे मत त्यांनी मांडले. येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे, उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे, उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे, व्यापारात समतोल राखणे इ. मार्ग त्यांनी सुचवले. तत्कालीन विविध आर्थिक विचारप्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी, 'हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय' यावर विवेचन केले.

राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी, जनतेचे हक्क आणि कर्तव्ये, समानता, संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशद केले. या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. मात्र ही चळवळ टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. 'स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजिकचे उद्दिष्ट्य आपल्या दृष्टिपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून घायचे' असे धोरण ठेवण्याकडे न्या. रानडेंचा कल होता. म्हणूनच, सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता.

न्या. रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते, तसेच परंपरेचा धागाही त्यांनी तोडून टाकला नाही. न्या. रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव, त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यांमुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती ह्या नेमस्तवादी होत्या. कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.

एकोणिसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमणकाळ होता. एकीकडे ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगीन जीवनपद्धतीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती. ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते; पण त्यामार्फत येणार्‍या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता. अन परंपरेतील दोष दिसत होते; पण आपल्या स्वराज्याचा उच्चार-आचार आवश्यक वाटत होता. या दोन्हींचा योग्य समन्वय न्या. रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता.

ब्रिटिश राज्यातली राजकीय धोरणे, आर्थिक धोरणे, शेतकर्‍यांवरील अन्याय, पाश्चात्य आर्थिक विचारप्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली. आणि त्याच बरोबर पाश्चात्य उदारमतवाद, उद्योगशीलता, व्यक्तीवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला. येथील चुकीच्या रुढी-परंपरा, ग्रंथप्रामाण्य यांवर बोट ठेवले. आणि येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमित असे परिशीलनही केले. पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वीकारताना आपल्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले.

तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला, तर समाजपरिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल, असे ते मानत.

एकविसाव्या शतकात, आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे. एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उदभवणारे तोटे दिसताहेत. परंतु त्यामार्फत येणार्‍या माहिती-तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. दुसरीकडे येथील 'विकसनशील' परिस्थितीतील अपूर्णता व दोष दिसताहेत. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची ऊर्मीही आहे. या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत. भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील.


Friday, November 27, 2020

Social Engineering for Make in India

Science says that you cannot go back in time, but human brain has such a magic power of memory storage that one can re-live the old life in mind. Atleast for me, pondering in good old days, has become a regular habit and solace to troubled mind while living in present modern educated society, which has become over smart and selfish in preserving its own pride and prejudice.

My days in service career in Walchand College and Dnyandeep activitites for first few years were full of ambition and aspirations. We used to  follow the great leaders in education, social and political fields, work together, understand and respond to colleagues and other society with full sensitivity. We were not rich but were full of emotions of our own, giving us energy to move forward with sharing of joy and sorrow with others. We enjoyed living together, working for each other or collectively towards variety of  goals, driven either by individual, social or political forces.

For last four years, while staying in America I found sophisticated, well mannered and object oriented and confined talk by people at all places,  which was typically robotic with suppressed emotions to adhere with strict norms of good behavior. Whether you go in hospital, mall, hotel or even in a garden or any informal social gathering, the experience is monotonic, disciplined and respectful.

Somehow, I felt that the people living here are becoming aloof from society and are just trying to become or show ideal gentlemanship. This might be the effect of over training of good manners, strict administration and fear of legal actions. Big corporates and administration demands that the workers and citizen behave in carefully crafted rules and regulations and achieve desired goals anonymously. They are treated as replaceable items to give desired outcome.

I had read a Russian novel ‘Everything but love’ long back, where the man gets a robot as wife, well and carefully designed to suit his requirements in minutest details like shape, look, beauty, responses and even pre-build emotions. He feels happy and boasts his possession with his friends who had wives with lot of imperfections and unmanageable quarrels. However, soon he realizes that robotic wife cannot give him the true love with human soul.

I am afraid, that in our pursuit of perfection, efficiency and unbiased just responses, big clever social machines  are forcing the people to abandon their inherent distinctiveness and turning them into well managed perfect society.

Even if we succeed in it, robots are going to outperform humans and would enslave human beings as they are heterogeneous in composition and fail with repetitive work and stressful conditions.

We have to think seriously where we want to go. Whether to achieve great success and prosperity with robotic culture or preserve our relations, traditions, old beliefs and rituals and remain where we are, imperfect, diversified but full with sensations, emotions and memories of past which preserve and nurture our minds rather than glorify bodies with material wealth and behavior to suit the ideal norms of social interaction.

I have become more  desperate in my outspokenness as I am experiencing similar transformation of our educated middle class in India. When I expressed my anguish about cool response to Dnyandeep initiative of collective investment and promotion of small businesses in India, I got variety of responses, which need to be studied. Many  thought it is my  marketing tactic for personal benefit. When I explained them of collective venture they did not trust others.  

 Some thought, it is political move and branded it is communist divisive propaganda. When I gave examples of Savarkar, Vivekanand, Vinoba Bhave and Sant Gadgebaba, they blamed corruption, politics and government failure. Nobody considered that they have any obligation to improve the situation being most gifted in economic terms. Some said, they pay heavy double taxes and it is the government which has to do the needful. Leftists were happy with my frustration and said total revolution is the only answer for this. Democrats here had some what acceptable approach to help small individual businesses, which guarantees individual freedom and helps innovation and healthy competition.

Everybody respected great leaders, saints who considered society and nation above their family  and sacrifice of our soldiers in protecting our nation, but tried to hide behind their own shields of reasoning.

I am feeling happy to discover this crucial issue which has to be tackled scientifically if we have to bring back our lost strength and trust from the best brains in India and abroad. I wish all of you to express your opinions and views in this regard. If we succeed in finding an amicable solution, it will be a great breakthrough in present deadlock. - Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli

 

Thursday, November 26, 2020

उद्योगरत्न वि. रा वेलणकर

सांगलीत उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे श्री गजानन मिल्सचे संस्थापक उद्योगरत्न वि. रा वेलणकर आणि त्यांची परंपरा तेवढ्याच हिमतीने चालविणारे सांगली भूषण श्री रामसाहेब वेलणकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या हेतूने मी जानेवारी २०२० मध्ये श्री रामसाहेब व संचालिका श्रीमती अंजुताई वेलणकर यांची भेट घेतली आणि ज्ञानदीपतर्फे त्यांची वेबसाईट करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यास त्यांनी आनंदाने मान्यता दिली.मात्र नंतर मी अमेरिकेला आल्याने आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आम्हाला त्यांच्याकडून सर्व माहिती मिळण्यात व्यत्यय आला. 

तरी त्यांच्या कॅलेंडरवरून उपलब्ध झालेली काही माहिती खाली देत आहे.

सुदामपुरी
७ मार्च १९१४ रोजी दादासाहेब पुण्याहून माग घेऊन सांगलीच्या पटवर्धन सरकारांच्या मुळे त्यांच्या गणपतीमळ्यात आले. सांगलीत येण्याचा हा दिवस गुढी पाडव्याचा- वर्षप्रतिपदेचा दिवस होता. त्यामुळे सांगलीच्या नागरिकांनी गुढ्यातोरणे उभारली होती. दादासाहेबांनी ती आपल्यासाठीच असल्याचा शकुन मनाशी बाळगला. गणपती मळ्यातील सोपा, पाण्याने भरलेली विहीर, नारळीची बाग हे सारे पाहून दादासाहेबांना अत्यंत आनंद वाटला. पुढे या जागेतच त्यांनी आपला कारखाना सुरू केला. तीन मागांवर सुरू झालेला कारखाना पुढे १0 मागांचा झाला. प्रत्येक मागासाठी एक मागवाला लागायचा. हे मागवालेही दादासाहेबांनी स्वतःच्या तालमीत मोठ्या मेहनतीने तयार केले. १० मागाचे १८ माग झाले. राजेसाहेबांकडून घेतलेले ७००० रुपयांचे कर्ज दादासाहेबांनी मुदतीच्या वर्षभर आधीच फेडले होते. त्यामुळे १९२६ साली ते जेव्हा स्वत:च्या जागेत आले, तेव्हा त्यांना एका पैशाचेही कर्ज नव्हते.

गणपती मळ्यात गरज पडेल तसे दोन तीन सोपे बांधून झाले होते आणि आता पुढील वाढीस अनुलक्षून दुसरी जागा शोधणे क्रमप्राप्त होते कारण गणपती मळ्यातल्या कारखान्याला जागा अपुरी पडू लागली. १९२६ साली ही जागा तर खाली करून द्यावी लागणार होती. त्यामुळे स्वतःची जागा असावी असे त्यांच्या मनाने घेतले. त्याप्रमाणे त्यांनी जागा घेतली आणि म्हणूनच त्यांना मोठा पसारा मांडता आला.

जागा घ्यायची हे ठरले परंतु ती कुठे मिळणार आणि कशी मिळणार हे प्रश्न होते. तिच्यासाठी ठरलेले निकष कोणते? कोरडी जागा हा पहिला निकष आणि पाया कमी खणायला लागावा त्यामुळे खर्च कमी होईल हा दुसरा निकष. अशी जागा. कुठेतरी सांद्रीकोंद्रीत नसावी. १९२२ साली अशी जागा मिळाली. मग दादासाहेबांनी राजेसाहेबांना मोठ्या हिकमतीने राजी करून त्यांच्या संमतीने ही जागा जमीन मालकाकडून मिळवली. उत्तराभिमुख इमारत बांधण्यासाठी ती सोयीस्कर होती. कारखान्यासाठी घेतलेली सर्व जागा दादासाहेबांनी राजेसाहेबांकडून फॅक्टरी एरिया करून घेतली. ही त्यांची दूरदृष्टीच नव्हे का? नंतर पहिले काम कोणते केले असेल तर तिथे विहीर खणली. १९२३ साली या विहिरीला पाणी लागले तेव्हा ते बेताचेच होते, पण पुढे ते वाढत गेले. विहिरीला असलेल्या भरपूर पाण्यामुळे कारखान्याचे रंगखाते जोमाने कार्यरत राहू शकले. विहीर, पाण्याची टाकी, विहिरीच्या आत तळघरासारखे जलमंदिर व हवा खात बसावयाची गच्ची. या सर्वांना मिळून नाव मिळाले 'आनंद भवन”. तालमीचे काम पूर्ण होईपर्यंत दादासाहेब तिथेच रोजचा व्यायाम करायचे. 

श्री गजानन मिल्सच्या आकाशमंदिराची (टॉवरची) इमारत १९२५ च्या श्रावण महिन्यात पूर्ण झाली. १९२६ साली.गणपती मळ्यात १८ लूम होते. ते सगळे नवीन इमारतीत आणले.

कारखान्याची इमारत बांधायला गोकाकचा दगड मागवला. समोर उभे राहून, गवंडी हाताखाली घेऊन दादासाहेबांनी हा कारखाना बांधला. आतासारखे आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर वगैरे कोणीही हाताशी नव्हते. विहिरीपासूनची इमारत, पोर्च, पाठीमागे मागासाठीची इमारत एवढा पसारा त्यांनी बांधून पूर्ण केला.

पोर्चसमोर रेल्वेलाईन असल्यामुळे कारखान्याची जाहिरात उत्तम प्रकारे .करता येत असे. दोही बाजूंना ऑफिस, मध्यभागी सायझिंग-वापिंग, मागे मागखाते असे इमारतीचे सर्वसाधारण स्वरूप होते गणपती मळ्यातले जुने घर जसेच्या तसे उकरून आणून इथे लावले. घर म्हणायचे त्याची इमारत म्हणजे कुडाच्या भिंती, कडेला लाकडी खांब आणि वर छप्पर. ही अशी!

कारखान्याची इमारत ही दादासाहेबांच्या आयुष्यातली पहिलीच इमारत पण अतिशय अभ्यास करून आणि हौसेने ती बांधलेली. एक सुंदर टॉवर, पोर्च यांचा समावेश असलेली १२० > ४० फुटांची ही सुंदर इमारत. त्यात मग १८ मागांचा कारखाना दिमाखात सुरू झाला. जवळूनच आगगाड्यांच्या येरझाऱ्यांमुळे उत्पादनाची जाहिरात करणे हेही आयतेच जमून गेले.

दादासाहेब जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्याच्या कृतार्थतेचा विचार करत तेव्हा सांगलीच्या राजेसाहेबांचे उपकार व प्रेम त्यांना आठवल्याखेरीज रा॒हूत नसे. पुराणकाळात कृष्णाच्या सुदाम्यावरील मित्रप्रेमाची आणि सुदाम्याच्या कृष्णावरील भक्तिप्रेमाची परिणती कशी झाली याची तुलना त्यांच्या मनात सुरू होई. आपल्या श्रमांचे सार्थक करण्यामध्ये राजेसाहेबांचा फार मोठा आधार होता

या वास्तविक समजामुळे राजेसाहेबांच्या विषयी दादासाहेबांच्या मनात आदर आणि प्रेमाचा भाव नेहमीच वसत असे. त्यातूनच स्वतःला सुदाम्याच्या जागी कल्पून त्यांनी आपल्या कारखान्याच्या लहानग्या वाडीला सुदामपुरी हे नाव देऊन टाकले. .

 रामभरोसे माग शेड
१९१४ साली दादासाहेब सांगलीत आले तेव्हा सांगलीत एकाही कोष्ट्याचे घर नव्हते. दादासाहेबांनी प्रयत्नांची शिकस्त करून तीन मागांच्या कारखान्याला सुरुवात केली. त्यावेळी यांत्रिक मागावर काम करणारी माणसे सांगलीत अजिबात नव्हती. प्रत्येक मागवाला ती. दादासाहेबांना प्रयत्नपूर्वक तयार करावा लागला. कारखान्यातला प्रत्येक प्रोसेसचा कारागीर त्यांना अगदी शून्यातून तयार करावा लागला. सांगलीत सुताशी संबंध आलाय असे दोनच समाज होते ते म्हणजे एक तर ब्राह्मण समाज- त्यांना जानव्याकरता आणि दुसरा भुई समाज- त्यांना मच्छी पकडण्यासाठी सुताचा वापर करायला लागायचा. यातील भुईगल्ली जवळ असल्याने त्यांना माग आणि इतर प्रोसेसिंगची कामे शिकवण्याचे काम ती. दादासाहेबांनी सुरू केले. असे तयार केलेले कामगार फोडणे आणि त्यांच्या साह्याने आपले माग चालवणे हा मार्ग स्पर्धकांना मोकळा होता. 

गजानन मिल्सच्या टॉवरची घंटा वाजू लागलेली घंटा ऐकून का कोण जाणे, पण एका उद्योजकाला विणकामाच्या धंद्यात शिरावे असे वाटू लागले. वेलणकरांशी स्पर्धा करू पाहणाऱ्या या माणसाने वेलणकरांच्या कारखान्यातील माणसे फोडून स्वतःचा कारखाना सुरू करण्याची योजना केली. त्यावेळी संस्थानातील अधिकाऱ्याला मुख्य पाहुणा म्हणून बोलवून या प्रतिस्पर्ध्याने त्याच्या उद्घाटन समारंभाला ती.दादासाहेबांनाही आमंत्रण केले, एवढेच नव्हे तर त्या आपल्या भाषणात ती.दादासाहेबांनाच आव्हान देणारी भाषा केली. ते जाहीररीत्या म्हणाले की, 'शेंडी तुटो की पारंबी तुटो मी थांबणार नाही.तुमच्याशी कडक स्पर्धा करायलाच मी हा कारखाना सुरू केलाय." असं म्हटल्यावर या लागट कुरापतीमुळे ती.दादासाहेबांच्या मनाला ही गोष्ट फार झोंबली. आपल्याशीच आणि भर समारंभात केलेली ही आव्हानाची भाषा ऐकून त्यांची झोप उडाली. पण त्यावर शाब्दिक प्रतिटोला मारण्याच्या भरीस न पडता रचनात्मक वृत्तीने ते आव्हान दादासाहेबांनी मनोमन स्वीकारले आणि कामाला लागले. दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या गाडीने दादासाहेबांनी मुंबईला प्रस्थान ठेवले. मुंबईला जाऊन मुंबईच्या मुक्कामात ६0 मागांची खरेदी त्यांनी केली व ते ६० मागांचे खाते सुरू करण्याचे काम त्यांनी हातात घेतले.

या मागाच्या खात्याकरता इमारतीची गरज होती, ती इमारत दादासाहेबांनी बांधायला काढली आणि नवीन ९० » ६0 फुटांचे नवीन खाते उभे राहिले. एवढी मोठी गुंतवणूक, स्पर्धेला निकराने तोंड देण्याच्या ठाम निश्चयाने केली आणि त्यातील यशापयशाची गोष्ट त्यांनी श्री रामरायाच्या हवाली सोडली. यश-अपयश सगळे रामरायावर हवाला ठेवून त्यांनी या नव्या खात्याचे नामकरण 'रामभरोसे मागखाते' असेच केले.

कोणतीही गोष्ट करताना ती सकारात्मक विचारानेच करायची ही दादासाहेबांची वृत्ती या प्रसंगातून दिसून येते.

जपानी माग खाते

१९३५ मध्ये दादासाहेब जपानला गेले, तेव्हा इतरत्र जगभर ब्रिटिश साम्राज्य होते. त्यामुळे परदेशी जायचे म्हटले की लोकांचा ओढा इंग्लंड, अमेरिका, युरोप इकडे जाण्याचा होता. युरोपमध्ये निर्माण होणारे नवीन कारखाने फार मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणुकीचे असल्यामुळे त्यासाठी जास्त पैसे गुंतवावे लागतील, त्यापेक्षा लहान कारखाना घालायचा असेल तर जपानला जाऊन अशा प्रकारच्या कारखान्याचा अभ्यास घडला तर तो योग्य होईल असे वाटून दादासाहेबांनी जपानला जायचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे एक क्रांतीच होती.परंतु जपानला जायचे म्हटल्यावर त्यांच्या मार्गात काही अडचणी होत्या आणि उद्दिषटेही होती.

१) नवीन ज्ञान घ्यायचे म्हणजे मुख्य अडचण भाषेची होती. दादासाहेबांचे तर फक्त इंग्लिश पाचवीपर्यंतचे शिक्षण असल्याने त्यांना इंग्रजीही चांगले येत नव्हते. त्यात जपानी भाषा तर पूर्णपणे परकी होती.
२) आहे तोच धंदा वाढवायचा की नवीन धंदा घालायचा हा एक प्रश्‍न त्यांच्यासमोर होता.
३) तिथल्या धंद्यांचे स्वरूप अजमावून आपल्या चालू असलेल्या साड्या-लुगड्यांच्या धंद्यामध्ये जपानच्या कारखानदारांची आपल्याला काही स्पर्धा होईल काय, याबाबत अभ्यास करायचा होता.
४) जपानी भाषा शिकून त्यांना एक पुस्तक काढायचे होते, पण ते कसे साध्य करायचे ही एक अडचणच होती.
५) तिथले कारखाने जाऊन बघायचे कसे ?आपल्याला तेथे प्रवेश कसा मिळायचा? हाही मोठा प्रश्न होता.
१- पहिला प्रश्न त्यांनी सहजी सोडवला. ज्याचं इंग्रजी चांगलं आहे अशा आपल्या एका सहकारी मित्राला बरोबर घेऊन जायचे त्यांनी ठरवले.
२- दुसऱ्या प्रश्नाला त्यांनी उत्तर ठरवलं की, आहे तोच धंदा वाढवायचा.
३- आपल्याला तिथला कारखाना काही कॉम्पिटिशन करेल का हे पाहायला, ते इथून आपल्या कारखान्यातल्या साड्या बरोबर घेऊन गेले कन *असा माल तुम्ही पुरवू शकाल का?” याची चौकशी करून तेवढ्या व्हरायटीज ते काढू शकत नाहीत हे अजमावले.
४- जपानमध्ये त्यांनी एक दुभाषा नेमला. दिवसभरात जी जी वाक्ये अडतात, ती सहकारी मित्र श्री. विठ्ठल जोश्यांकडून इंग्रजीत लिहून घ्यायची आणि जेव्हा जपानी भाषेतील आदल्या दिवसांची वाक्ये घेऊन दुभाष्या यायचा तेव्हा ती नवीन वाक्ये त्याच्याकडे द्यायची.
५- तिथले कारखाने पाहण्यासाठी सहजच आत जायचे आणि कोणी अडवले तर 'मी परदेशी आहे, पाहायला आलो होतो” असे सांगून जेवढे बघता येईल तेवढे पाहायचे आणि बाहेर पडायचे असा क्रम त्यांनी ठरवला.
या अडचणीतून मार्ग काढणे तसे अवघड होते, पण दादासाहेबांनी ते केले.
येताना, आपल्या कारखान्यासाठी आवश्यक यंत्रे आणून ती कशी बसवायची हे योजून दादासाहेबांनी जपानला असतानाच इथे सांगलीत त्यासाठी गरजेच्या इमारतीचे काम चालू केले. त्यांची समज आणि दूरदृष्टी किती पल्लेदार होती हे यावरून लक्षात येते.

२२ डिसेंबर १९३५ ला ते भारतात आले. तिथून येताच ८0 मागांचा कारखाना स्वतःसाठी आणि विठ्ठुलराव जोशीसाठी रोप आणि टेपचा छोटा कारखाना ते घेऊन आले.

जपानी माग खात्याची उभारणी पूर्ण करून १ ऑगस्ट १९३६ ला त्यातून उत्पादन  केलेला माल त्यांनी मार्केटला टाकला. 'वल्कली कापड असे नाव त्याला देऊन पहिला   आर्टसिल्कचा कारखाना त्यांनी सुरूही केला या वल्कली कापडाचा कारखाना जपानमधून  आणणे हाच हेतू प्रामुख्याने डोळ्यांसमोर ठेवून दादासाहेबांनी जपानचा प्रवास केला असावा  असेच म्हटले पाहिजे.

 जपानहून येताना दादासाहेबांनी काही सुंदर सुंदर गोष्टीही इथे आणल्या. तिथून एक बोनसाय आणले. आणलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंत बारा माहितीपटांचा (फिल्मस्‌) समावेश त्यात होता. रणगाडा किंवा मशीनगन टँकर व्हेलची शिकार कशी काय करतो या माहितीपटाचाही त्यात समावेश होता. येताना सोन्याच्या मुलामा असलेल्या कपबश्या  त्यांनी आणल्या. मोती, विविध प्रकारचे पडदे, जाहिरातीसाठी पातळे नेसवायच्या  बाहुल्याही आणल्या होत्या. जे जे उत्तम, वेचक वाटले, त्या वस्तूंचा उपयोग करून  घेण्यासाठी त्यांनी त्या बरोबर आणल्या. इथे आल्यानंतर ज्ञानमंदिरात' या वस्तूंचे  प्रदर्शनही त्यांनी भरवले. ते प्रदर्शन पाहायला सांगलीतीलच काय पण बाहेरगावाहूनही  लोकांनी गर्दी केली. तीन-चार दिवस लोकांच्या झुंडी प्रदर्शन पाहायला लोटत होत्या.

 सांगलीच्या राणीसाहेबांना द्यायला सुंदर पार्टिशन्स आणली होती. इतरही अनेक मान्यवरांना त्यांनी सुंदर सुंदर वस्तू भेट म्हणून मोठ्या हौसेने दिल्या. जपानमधून निऑन साईन आणून श्री गजानन मिल्स या नावाचा ५0 फूट लांब आणि  ५ फूट उंचीचा बोर्ड उभा केला.

 एका जपानच्या प्रवासात अनेक गोष्टी त्यांनी साध्य केल्या. केवळ अशक्य  वाटतील अशा गोष्टी करून दाखवल्या. आमच्या कुटुंबासाठी तर हा चमत्कारच होता. 'जपानच्या प्रवासाची शिदोरी” हे माहितीपूर्ण पुस्तकही त्यांनी लिहिले आणि ते चांगले  वाचकप्रिय झाले.

 केवळ सातवी पास माणसाची कर्तृत्वाची झेप भव्यदिव्य दृष्टिकोन लक्षात घेतला तर शाळेबाहेर अनुभवाचीही एक शाळा असते आणि तिथले शिक्षण माणसाला उंचीवर नेते हे  पटल्याखेरीज रहात नाही.

Wednesday, November 25, 2020

Explore the secret of real happiness

 Today man is engrossed in material world composed of variety of amenities and resources which are directly and continuously affecting the senses to the extend that he has forgotten the purpose of his existence in the life.He has lost his own identity and the treasure of pure joy one can get just by imagination, curiosity and creativity.

Communication and entertainment media, service and financial tensions, marketing and social contacts have added to the complexity of sensual world and empowered the forces of instant pleasure and greed to influence the thought process of human being establishing new false concepts about happiness, success and achievement.

Even religions, who had inherent capacity to guide and control mind have become distributors of material pleasures and are used to build communities and tools for gains in physical world.

If one goes out of this  madding crowd, disconnecting all links of communication and spend some time in open natural world for himself, he would be able to see the present objective world in real perspective. He will also be able to evaluate the worth of material pleasures and compare them with the peace of mind and satisfaction one gets by blending his thoughts with the eternal beauty and simplicity of nature.

Try to comprehend the secret of happiness in the life of saints and scientists. They did not require any outside resource for inner mental pleasure. Probe into your mind to search the happiness rather than outside appliances.Man is an animal who thinks but we have either forgotten to think for ourself or do not find any time for it.

Help the needy without any discrimination, encourage curiosity and creativity in children, observe the nature and learn its simplicity, do anything with dedication and selfless motive, disseminate the knowledge and information to all who need it and you will find that you have achieved something which will be a source of joy forever. To train your mind progressively in this direction, always find some time for introspection and write down your thoughts regularly as writing creates a permanent store of your feelings and ideas and crystallizes your thoughts.

If you rise yourself above the material and virtual world, you will see a far reaching sea of happiness spread around your conscious mind.

Tuesday, November 24, 2020

छोट्या उद्योगांत परदेशस्थ भारतीयांचे योगदान

ज्ञानदीपच्या प्रगतीचा आलेख  इ. स. २००० पासून ते २०१३ पर्यंत धीम्या पण वाढत्या दिशेने होता. माझ्या पत्नीच्या आजारपणात त्याला उतरती कळा लागली. तिचे निधन झाल्यानंतर गेली चार वर्षे मी अमेरिकेत राहिल्यामुळे प्रगतीत अडथळा आला. तरी अमेरिकेत राहण्यास मिळाले ही संधी समजून मी ज्ञानदीपची परदेशस्थ भारतीयांच्या साहाय्याने पुन्हा उभारणी करण्याचे ठरविले. परदेशस्थ भारतीयांनी अगदी थोडी गुंतवणूक केली तरी त्याचा खूप फायदा होईल असे वाटून मी फ्री लान्स फोरमच्या सहकारी तत्वावर ज्ञानदीपच्या कार्याचा विस्तार करण्याचे ठरविले. मात्र अजूनतरी मला यात यश आलेले नाही.

परदेशात राहणा-या माझ्या संपर्कातील विद्यार्थी व इतर परिचितांना मी ज्यावेळी भारतात उद्योग उभारणीसाठी आर्थिक गुंतवणुकीचे आवाहन करतो. त्यावेळी मला भारतीयांच्यात गुणवत्ता नाही तसेच त्यांच्यावर भरवंसा टाकता येत नाही. बरेच लोक नोकरी सोडून जातात. आधुनिक व्यवस्थापन आणि कालमर्यादा पाळण्यात ते कमी पडतात अशी अनेक कारणे त्यांच्याकडून दिली जातात.
 
 स्पष्टपणे त्यांच्याशी युक्तीवाद करण्याचे माझ्या मनात खूपदा येते पण मी गप्प बसतो. कारण मला मान देण्यासाठी त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले तरी त्यांच्याकडून प्रत्यक्ष काही कृती घडेल याची मला खात्री देता येत नाही. अधिक मागे लागले तर ते विषय बदलतील वा माझ्याशी बोलण्याचेच टाळतील अशी मला भीती वाटते. मग मग मी त्यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करतो व त्यांच्या गप्पागोष्टीत रंगून जातो. भारतातील राजकारण, भ्रष्टाचार, शेतकर्यांच्या आत्महत्या, बॉलीवुड, कला, कोशल्य आणि सण, समारंभ या विषयावर या गप्पा असतात. नक्षलवाद आणि जहाल डावे कम्युनिस्ट यांचेबद्दलदेखील काळजी आणि संताप येथे व्यक्त होतो. पण ही परिस्थती का उद्भवली व यावर आपण शासनाला काही योगदान देऊ शकतो याचा विचार देखील केला जात नाही.

हा अनुभव मला केवळ परदेशातच येतो असे नाही तर पुण्या-मुंबईत मोठ्या पदांवर काम करणा-या व्यक्तींकडून, अगदी माझ्या कंपनीत ज्यांनी प्राथमिक धडे गिरवले त्यांच्याकडूनही येतो तेव्हा मनस्वी खेद होतो.

चांगले जॉब प्लेसमेंट झाले की विद्यार्थ्याला 'ग 'ची बाधा होते. आपल्या अंगभूत हुशारीमुळेच आपल्याला हे यश मिळाले व इतरांच्यात ती कुवतच नव्हती असा सोयीस्कर समज ते करून घेतात.

 आता मात्र मी माझी मते स्पष्ट मांडण्याचे धाडस करीत आहे.

माझ्यामते प्रत्येक व्यक्ती बुद्धीमत्तेत जन्मतःच फारसा  फरक नसतो. प्रयत्नाने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही उंचीपर्यंत जाता येते. मात्र यासाठी लागणारी भोवतालची परिस्थिती, आर्थिक पाठबळ, शिक्षण आणि त्याचे स्वतःचे प्रयत्न यांचाच प्रभाव त्याच्या कामगिरीवर पडत असतो.
ब-याच वेळा व्यक्तीच्या आवडीनुसार त्याची ज्ञान मिळविण्याची इच्छा आमि दिले जाणारे शिक्षण यांचा मेळ बसत नाही. कौटुंबिक जबाबदा-या अंगावर असल्याने आवश्यक तेवढा वेळ अभ्यासासाठी दिला जात नाही. परिक्षेतील यशच एकमेव कसोटी असल्याने ख-या बुद्धीमत्तेचे वा कुशलतेचे यथार्थ मोजमाप होत नाही.

साहजिकच विद्यार्थ्यांत हुषार,  साधारण व अपात्र असे गट पडतात. चांगल्या शिक्षणाची व नोकरीची ज्यांना संधी मिळते ते उच्चपदांवर विराजमान होतात. काही परदेशात जाऊन अत्युच्च पदावर जाण्यातही यशस्वी होतात. असे जाले तरी त्यांची विचार करण्याची क्षमता सर्वसाधारणपणे एकसारखीच असते.

उच्च पदांच्या जागा कमी आणि परदेशात जाण्याच्या संधी तर  अत्यल्प असल्याने बराच मोठा समाज हा स्थानिक पातळीवर मिळेल ती नोकरी वा व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवितो.

उच्च पदावर काम करणा-या आपल्या सहका-यांबद्दल त्यांना, संस्थेला आणि सा-या समाजाला अभिमान असतो. परदेशात जाणा-या लोकांबद्दल तर अभिमानाबरोबर आदराचा भावना असते. अगदी माझे उदाहरण घेतले तरी मी अमेरिकेत राहतो हे ऐकल्यावर माझ्याबद्दल लोकांची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे हे मला जाणवते.  परदेशी भारतीय भारतात आले की त्यांचे सर्वत्र कौतुक केले जाते. त्यांचे शब्द मौलिक विचार असल्यासारखे सर्वांना वाटतात. मग या सा-या प्रशंसेने त्यांना आपण कोणी ग्रेट आहोत असे वाटायला लागते. मग त्यांच्या बोलण्याला उपदेशाची धार येते.
त्यांचा आपल्या स्वतःच्या विचारांवर जास्त विश्वास बसतो. मग इतरांच्या चुका त्यांना दिसू लागतात. इतरही त्यांच्या शब्दांना मान देतात.

आणि खरेच. अशा चुका सामान्य लोकांच्याकडून होत असतातच. कारण त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे सहायकांचा ताफा नसतो. मोठ्या कंपन्यात वा परदेशात काम करणा-या लोकांना मदत करण्यासाठी अनेक त्यांच्यासारखेच लोक त्यांच्या दिमतीस असतात. पैशासाठी इतर उद्योग त्यांना करावे लागत नाहीत. त्यांच्याकडील पैसाच त्यांना शेअर्सच्या माध्यमातून आणखीनच श्रीमंत करीत असतो.

पण अशा लोकांनी आपल्या पूर्वेतिहासाकडे पाहण्याची  ज्या समाजाने आपल्याला इतक्या उंचीवर चढविण्यास सहकार्य केले त्या समाजात केवळ नशिबाने कितपत पडलेल्या आपल्या सहका-यांना वा पुढील पिढीला वर आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण जेव्हा समाजाच्या तळागाळातील व्यक्तींच्या उन्नतीचा प्रयत्न होईल तेव्हाच सारा समाज एकसंध, सशक्त आणि राष्ट्रउभारणीस सज्ज होईल. अन्यथा समाजात भेदभाव, यादवी, गुन्हेगारी, परस्पर अविश्वास वाढत राहील.

आजच्या आपल्या   समाजपुरुषाचे वर्णन करायचे तर डोके ( मध्यम वर्ग) बुद्धी आणि कल्पकतेने युक्त, शरीर ( व्यापारी) धन दौलतीने सुदृढ तर पाय (गरीब ) रोगराईने त्रस्त असे करावे लागेल. या समाज पुरुषाने शिखराकडे धाव घेण्यासाठी आधी आपले जाय बळकट आणि निरोगी करण्याची गरज आहे.  आणि हे काम डोकेच करू शकते.  या डोक्यातील ब्रेनड्रेन होऊन परदेशात समृद्ध झालेल्या लोकांवर तर याची अधिकच जबाबदारी आहे.
ग्रामीण भागात शेतीवर गुजराण करणारे लोक, घरात स्वयंपाकपाण्यात आयुष्य काढणार्या महिला, झोपडपट्टीत हलाखीचे जीवन जगणारे लोक हे ती आपली संपत्ती आहे. त्यांना आयटीचा जादूचा दिवा  देण्याची व त्यांना आहे तेथेच सुदृढ, निरोगी, संपन्न व समाधानी करण्याची गरज आहे.

ज्ञानदीपचे कार्य याच हेतूने मी चालू ठेवले आहे. आज ना उद्या परदेशस्थ भारतीयांमध्ये असे दीप प्रज्वलित करण्यात मला यश येईल असे वाटते. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली. 

New Slave Market

 There is a long history of struggle against slavery in different countries of world. Aggression, war, occupation, religious conversion, slavery was one part of cycle which was completed by reverse actions of fight against slavery, agitation and seeking freedom. History is full of many such cycles.

However, now it seems that rules of game have changed. People like slavery, occupation and ready to adopt  new life style and embrace new new philosophy and values.

It is a new forest where preys scramble to get killed and eaten up by wild animals. Fish try to get cought and harvested. This is not a fragment of imagination but what is actually happening in the global business world today.

MNCs are spreading their nets in developing countries to catch good fish. Fish aspire to become large tasty to get entry into net.

Small businesses and start-ups wish that MNCs will think them worth to gobble up. The entrepreneurs are ready to disown their innovations and become loyal servents of the MNCs which have destroyed their dream of owning the business.

Emotional stability, counseling, stress management have become lucrative businesses to soothen the worried and frustrated intellectuals.

Am I wrong in this perception?  

I only presume that it is half part of cycle and future will overturn this slavery back to self esteem and freedom. - Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli




 

Monday, November 23, 2020

क्लाऊड कॉम्प्युटिंग

 ज्ञानदीपचे ऑफिस सांगलीत असले तरी वेबडिझाईन,  एप डेव्हलपमेंट, व्यवस्थापन इत्यादी सर्व कामे सांगली, पुणे, नागपूर, कॅलिफोर्निया या सर्व ठिकाणांहून सुरळीतपणे चालते याचे कारण म्हणजे  आधुनिक क्लाऊड पद्धतीने इंटरनेटच्या सर्व सेवा देणा-या संस्थांचा उदय.

आता तर कोरोनाच्या बंधनांमुळे क्लाउड सेवांचे महत्व आणखीनच वाढले आहे. पण क्लाऊड म्हणजे काय हे सर्वसामान्यांना समजत नाही म्हणून हा लेखनप्रपंच.

क्लाऊड म्हणजे काय 


क्लाऊड म्हणजे ढग. ढगातून पाऊस पडतो. त्यासाठी आपल्याला काही करावे लागत नाही. याप्रमाणे कॉम्प्युटरचे सर्व काम दूरवर कोठेतरी होऊन आपल्याकडे इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचविण्याची व्यवस्था म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग.  यात महत्वाचे म्हणजे सर्व माहिती व प्रोग्रॅम यांच्या प्रती हे विविध ठिकाणी असणा-या अनेक कॉम्प्युटरच्या स्मृतीकोषात साठविल्या जात असल्याने कोणताही कॉम्प्युटर बंद पडला तरी या सेवांत खंड न पडता कार्य अचूकपणे व व्यवस्थित चालू शकते.  रेडिओसाठी आपल्याकडे आकाशवाणी हा शब्द वापरला जातो. पुराण काळातील कथांमध्ये आकाशवाणी म्हणजे प्रत्यक्ष आकाशातून आवाज ऎकू यायचा. त्याच पद्धतीने  ‘मेघसेवा’ वा ‘आभाळमाया’ यासारखे नाव याला रूढ होऊ शकेल. स्वर्गामध्ये देवता राहतात व आपल्या सर्व संकटांचे त्या निवारण करतात. एवढेच नव्हे तर पृथ्वीलोकातील सर्व कार्य त्यांच्या इच्छेनुसार चालू असते असे आपण मानतो. त्याच धर्तीचे पण व्यवसायक्षेत्रातील काम आता क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे होऊआहे.

सध्याच्या युगात संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे. बँका, व्यावसायिक संस्था व उद्योग यांना आपले सर्व व्यवहार संगणकाद्वारे करण्यासाठी आतापर्यंत अनेक संगणक त्याचे नेटवर्किंग व अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर विकत घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक होते. आता क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे हार्डवेअर व सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन या दोहोंचा वापर इंटरनेटवरून भाडेतत्वावर करण्याची सोय उपलब्ध  झाली आहे.

कॉम्प्युटर, नेटवर्कींग व सॉफ्टवेअर व त्या अनुषंगिक विद्युत उपकरणे व इन्व्हर्टर यांच्या खरेदीसाठी लागणार्‍या खर्चात बचत होणार आहे.  तसेच त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याचा खर्चही वाचणार आहे. अर्थात या क्षेत्रात काम करणार्‍या व्यावसायिकांना ही धोक्याची घंटा आहे.

इंटरनेटच्या क्रांतीमुळे माहिती व त्याचे संकलन व उपयोग यासाठी वेबसाईटचा वापर सुरू झाला. सर्व माहिती व सॉफ्टवेअर दूरवरच्या सर्व्हर कॉम्प्युटरवर ठेऊन आवश्यक ते रिपोर्ट व उपयुक्त माहिती वेबसाईटवरून मिळविणे सोयीचे झाले. डेस्कटॉपवरील सॉफ्टवेअरचे ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये रुपांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये इंटरनेट सर्व्हीस देणार्‍या संस्थामध्ये आपले संगणक ठेवून वा त्यांचे संगणक वापरून वेबसाईटच्या माध्यमातून हे कार्य केले जाते. एखादा संगणक बंद पडला तर माहिती वा सॉफ्टवेअर यांची हानी होऊ नये म्हणून अशा संस्थांमध्ये ठराविक काळाने सर्व माहितीचा बॅक अप घेण्याची सोय केलेली असते. काही वेळेच दोन किंवा जास्त संगणकावर ह्या माहितीचा प्रती ठेवल्या जातात. मात्र संगणक व सॉफ्टवेअर यांचे व्यवस्थापन एकत्रितपणे केले जाते. ही माहिती वापरणार्‍यांच्या संख्येत अचानक वाढ झाली तर सर्व्हरवर या ताण पडून (बँण्डविड्थ मर्यादा) अशी सेवा खंडीत होऊ शकते.

आता क्लाऊड पद्धतीमध्ये संगणकाचा विभाग पूर्णपणे वेगळा करून अनेक संगणकांचा समूह अशा माहिती व सॉफ्टवेअरसाठी वापरला जातो.व त्याच्या  व्यवस्थापनाचे कार्य हार्डवेअर तज्ञ करतात. सर्व माहिती  विखुरलेल्या व अनेक प्रतींमध्ये व विखुरलेल्या स्वरुपात ठेवल्याने कोणताही संगणक बंद पडला तरी माहितीचे नुकसान होत नाही व सॉफ्टवेअर सेवा अबाधित राहते. माहितीचा एकूण साठा व सॉफ्टवेअरसाठी लागणार्‍या हार्डवेअरच्या सुविधा यांचा विचार करून आवश्यक तेवढी मेमरी व सुविधा आपोआप मिळू शकतील अशी योजना केलेली असते.

क्लाऊड मेमरी स्टोअरेज - सर्व माहिती (म्हणजे लेख चित्रे, ध्वनीफिती, चित्रपट इत्यादी) इंटरनेटद्वारे  क्लाऊडमध्ये साठविण्यासाठी (ऑनलाईन मेमरी स्टोअरेजसाठी) आता ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राईव्ह, सीएक्स डॉट कॉम अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. ठराविक मर्यादेपर्यंत वापरण्यासाठी  त्या मोफत उपलब्ध होऊ शकतात.


पत्रव्यवहारासाठी आपण इमेल सेवा वापरत आहोतच. त्यातील सर्व माहिती दूरस्थ सर्व्हर कॉम्प्युटरवर असायची त्यासाठी आता क्लाऊड सेवा वापरली जाते. फोटो व चित्रांसाठी पिकासा व फ्लिकर, संवादासाठी फेसबुक, व्हाट्सएप, स्काईप, याहू मेसेंजर, गुगल टॉक इत्यादी सुविधा इंटरनेटवर मिळू शकतात.

 डॉक्युमेंटस ( लेख, पत्रे इत्यादी मजकूर), स्प्रेडशीट वा एक्सेल शीट ( तक्ते वा कोष्टके) यासारखी अनेक अ‍ॅप्लीकेशन आता गुगलवर उपलब्ध आहेतच.  रेल्वे रिझर्व्हेशन,  इन्कमटॅक्स, ऑनलाईन शॉपिंग याची आपल्याला माहिती आहेच.मोठ्या बँकांचे कार्य आता पूर्णपणे ऑनलाईन झाले आहे. तरी अजून डेस्कटॉपवरील सॉफ्टवेअरचा वापर अनेक लहान मोठ्या संस्थांमध्ये चालू आहे त्यांना लवकरच असा बदल करावा लागणार आहे.

विंडोज, लिनक्स यासारखी वेगवेगळी अ‍ॅप्लीकेशन सॉफ्ट्वेअर आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून  देण्याचे कार्य दुसर्‍या स्वतंत्र विभागात केले जाते.  सिस्टिम सॉफ्टवेअर तज्ज्ञ त्याची देखभाल करतात.  त्यामुळे  त्यातील  नवीन सुधारणांचा व बदलांचा  शोध घेऊन ती अद्ययावत ठेवणे व त्यानुसार प्रत्यक्ष सॉफ्टवेअर प्रोग्रॅममध्ये आवश्यक ते बदल करणे सहज शक्य होते.

थोडक्यात सांगायचे म्हणजे इन्फ्रास्टृक्चर ( संगणक व अनुषंगिक इक्विपमेंट) सेवा, क्लाऊड  मेमरी स्टोअरेज, प्लॅटफॉर्म ( लिनक्स, विंडोज, इत्यादी)सेवा,  ( डाटाबेस, एम.एस ऑफिस, फ्होटोशॉप, जावा, पीएचपी, एसपी डॉट नेट, फ्लॅश, फ्लेक्स यासारखे अ‍ॅप्लिके्शन्स व लॅग्वेजेस व त्याचा उपयोग करून प्रत्यक्ष व्यवसायासाठी बनविलेले सॉफ्टवेअर यांची सेवा अशा सर्व सेवांचा एकत्रित आविष्कार म्हणजे क्लाऊड कॉम्प्युटिंग.

सध्या क्लाऊड सर्व्हीस देणार्‍या महत्वाच्या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत. - अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हीसेस, रॅकस्पेस, सेंचुरी लिंक,व्हेरीझॉन- टेरेमार्क,जॉयंट,सायट्रिक्स, ब्ल्युलॉक,मायक्रोसॉफ्ट, व्हीएमवेअर

 पब्लीक क्लाऊड सर्व्हीस वापरण्याऎवजी  आपल्या कंपनीसाठी स्वतंत्र खाजगी क्लाऊडसर्व्हिसही विकत घेता येते.
 या सर्व सेवा भाडेतत्वावर असल्याने व्यावसायिकास वा वापरकर्त्या संस्थेस गरजेप्रमाणे हार्डवेअर व सॉफ्टवेअरमध्ये बदल वा वाढ करता येते.या सेवांचे भाडेही प्रत्यक्ष वापरावर अवलंबून असल्याने सुट्टीच्या दिवसात वा रात्री ही सेवा लागत नसल्यास बंद करून  खर्चात बचत करता येते

या सर्व  सोयींमुळे व्यावसायिक व उद्योजक संस्थांना आपल्या संगणक व्यवस्थेची वा त्याच्या नूतनीकरणाची काळजी करावी लागत नाही व तो वेळ, पैसा व मनुष्यबळ त्यांना आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी वापरता येतो. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे ही सेवा आपल्याला संगणक, लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल अशा कोणत्याही उपकरणाद्वारे कोठूनही व केव्हाही वापरता येते.

याचा एक महत्वाचा उपयोग फ्री लान्सिंग व्यवसाय वाढण्यास होणार आहे. ज्ञानदीपने यासाठीच घरातून संगणकावर काम करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. जगातील कोणतीही संगणक क्षेत्रातील कामे आता क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून . भारतातील ग्रामीण भागात राहणा-या महिला व सुशिक्षित युवकयुवतींना करता येतील. आपली शेती वा घरचा उद्योग सांभाळून यामे शिक्षम घेता येईल. परदेशात नोकरी करणा-यांप्रमाणे पैसैही मिळविता यातील.

गरज आहे ती ज्ञानदीपच्या या सहकारी तत्वावर सुरू केलेल्या उद्योगपर्वणीत सामील व्हायची. आपण https://dnyandeep.net या ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईटला भेट देऊन त्यांच्या फ्रीलान्स कार्यात सहभागी व्हावे आणि आधुनिक संगणक तंत्रज्ञान शिकावे, शिकवावे वा त्याच्या साहाय्याने आपला व्यवसाय घरबसल्या सर्वांच्या सहकार्यातून सुरू करावा असे मला वाटते. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, कॅलिफौर्निया,(युएसए)

Sunday, November 22, 2020

मराठी उद्योगप्रेमी कै. माधवराव भिडे आणि मायमराठी

मायमराठीची जन्मकथा या माझ्या लेखात मायमराठी ओआरजी चे मायमराठी कॉम मध्ये रूपांतर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक कै. माधवराव भिडे यांच्यामुळे झाल्याचे म्हटले होते. मराठी माणसांनी उद्योग सुरू करावा यासाठी त्यांनी मोठी चळवळ सुरू केली होती. त्यांचे काम पाहून आम्ही  प्रभावित झालो होतो.

इ. स. २००२ मध्ये ते सांगलीस आमच्या घरी आले होते. सांगली कृष्णा क्लबचे सेक्रेटरी श्री हवालदार आणि मिरजेतील श्री हणमंतराव देवल यांच्या नेतृत्वाखाली सॅटरजे क्लब स्थापन करण्यात ज्ञानदीपने पुढाकार घेतला होता.

खरे पाहता सॅटरडे क्लब  पाश्चात्य पद्धतीच्या रोटरी किंवा लायन्स क्लब सारखे इंग्रजी नाव मराठी उद्योजकांसाठीसुरू केलेल्या मंडळासाठी वापरू नये आणि मायमराठी हे नाव वापरावे असे मी त्यांना सुचविले होते. शिवाय सॅटरडे क्लबच्या संकल्पनेत शनिवारी रात्री पार्टीसाठी सर्वांनी एकत्र जमायचे आणि उद्योगाविषयी चर्चा करायची ही कल्पना मराठी संस्कृतीशी पटणारी नसल्याने एकत्र जमण्यासाठी रविवारी दुपारी जेवण ठेवावे असेही माझे मत होते.


 माधवराव भिडे यांच्याबद्दल त्यावेळी वर्तमानपत्रांतून बरेच लेख आले होते.
 
 त्यांच्या क्लबचे नाव बदलावे हे माझे मत त्यांना  पटले नाही कारण ते स्वतः अनेक वर्षे गुजराथमध्ये रेल्वे खात्यात उच्च पदावर काम करीत असल्याने अधिकारी आणि उद्योजक यांच्या अशा क्लबचा त्यांना अनुभव होता. शिवाय परदेशात  सॅटरडे क्लबच लोकांना आवडेल आणि सोयीचा  ठरेल त्याना वाटले. तरी देखील मायमराठी नाव त्यांना आवडले. मात्र  साहित्य संस्कृती ऐवजी उद्योगशीलता याची त्यात माहिती द्यावी असे ते म्हणाले. 

 मग मी मायमराठी डॉट कॉम या नावाची वेगळी वेबसाईट फक्त सॅटरडे क्लबसाठी करण्याचे ठरविले आणि त्यांना त्यास संमती दिली. एक जाहिरातही वेबसाईटसाठी देऊ केली


मुलीकडे अमेरिकेला जाण्यासाठी आम्ही मुंबईला आलो तेव्हा मी त्याची घरी गाठ घेतली व सविस्तर चर्चा केली.तेथून तीन महिन्यांनी परत आल्यावर माझा त्यांचेशी संबंध तुटला. सॅटरडे क्लबही बंद पडले होते. मग मी आमच्या मायमराछी वेबसाईटचे नावच मायमराठी डॉट कॉम असे केले.

परवा फेसबुकवर सांगलीत २०१९ साली सॅटरडे क्लबची मीटींग झाल्याचे वाचले नि माझे कुतुहल जागे झाले. अधिक शोध घेता सॅटरडे क्लबची वेगळी वेबसाईट बनल्याचे माझ्या लक्षात आले. https://www.scgt.org.in

वेबसाईटवरील माहिती पाहिल्यावर मात्र ती वेबसाईट माधवराव भिडे २०१८ मध्ये कालवश झाल्यानंतर बंद स्थितात आढळून आली. अधिक शोध घेतल्यावर या सॅटरडे क्लबमधील महत्वाच्या अजित मराठे, हानरे इत्यादी मराठी उद्योजकांची  श्रद्धांजली भाषणे वाचायला मिळाली. पण प्रत्येकाचे उद्योग वेगळ्या नावाने असून सॅटरडे क्लबचे काम अधिकृतपणे कोण चालवितात याचा उलगडा झाला नाही.

कदाचित माधवराव भिडे यांच्याबरोबर सॅटरडे क्लबही मराठी उद्योजकांतून अस्तंगत झाला असेल. १०० कोटी रुपयांचा धनकुंभ  मराठी उद्योजकांसाठी उभा करण्याचा कै. माधवराव भिडे यांचा मनोदय मराठी उद्योजक पुरा करू शकतील का याची मला खात्री वाटत नाही.

ज्ञानदीप फौंडेशनने सर्वांना परवडेल अशा सहकारी तत्वावर भांडवल उभे करण्याच्या  प्रयत्नाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला हे आपल्या मराठी माणसांच्या सावध आणि साशंक मनोवृत्तीचे प्रतीक आहे. त्यातून बाहेर पडल्याखेरीज मराठी उद्योजक निर्माण होणार नाहीत.

तन, मन, धन यांची गुंतवणूक, धाडस व तोटा सहन करण्याची तयारी असल्याखेरीज कोणताही उद्योग उभा राहू शकत नाही. नवतरूणांना तर अनुभव नसल्याने व पैशाचे पाठबळ नसल्याने हे अधिकच बिकट व धोकादायक आहे.

यासाठीच सर्व सुखवस्तू ज्येष्ठ आमि परदेशी वास्तव्य करणारे बुद्धीमान तरूण यांना आपले धन आणि बुद्धी भारतातील उद्योगांच्या विकासासाठी वापरायचे आवाहन ज्ञानदीप करीत आहे. .  



 



Saturday, November 21, 2020

भारतातील आयटी कंपन्यांनी ग्रामीण भागात विकेंद्रीकरण करावे

भारतात तंत्रज्ञानाचा वेगाने विकास व्हावा या हेतूने सरकारने निवडक ठिकाणी आयआयटी स्थापन करूनत्यांना भरीव अरथसाहायाय केले. कल्पना अशी होती की तेथे विकसित होणारे ज्ञान भोवतालय्या विद्यापिठांतून सर्व महाविद्यालयांपर्यंत पोहोचेल. प्रत्यक्षात तेथे शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने भारतात न राहता परदेशात जात राहिले. देशातील हुषार विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यसाठी नवी प्रवेशद्वारे तयार झाली. 

उद्योगासाठी लागणा-या पायाभूत सुविधा निर्माण करून प्रदेशाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने मोछ्या शहरांचे स्मार्ट सिटीत रुपांतर करण्यासाछी सरकारने असेच कोट्यावधी रुपये खर्च केले. मात्र याचा परिणाम नेमका उलटा झाला. भोवतालच्या प्रदेशातील हुषार विद्यार्थी आणि उद्योजक शहराकडे येऊन प्रदेश होता त्यपेक्षा भकास आणि दुर्लक्षित बनत गेला.

बीपीओ आणि केपीओ या नव्या व्यवस्थापनाचा उद्देश शक्य तेवढे काम बाहेरून करून घेण्याचा असल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात आपले सर्वदूर जाळे विणले.

बीपीओ म्हणजे बिझिनेस प्रोसेस आउटसोर्सिंग ( उद्योग/व्यवसायातील कामे बाहेरून करून घेणे). प्रथम उत्पादन क्षेत्रातील कामांसाठी हे तंत्र वापरले गेले. ( कोका कोलाने हे तंत्र प्रथम वापरले.) नंतर कामगारआधारित कामे, जमाखर्चासारखी आर्थिक आकडेमोडीची कामे बाहेरच्या कंपन्यांकडून करून घेण्यास सुरुवात झाली. आता कामगार भरती, खरेदी, उत्पादन, विक्री, विक्रीनंतरची सेवा अशा उद्योगातील बहुतेक सर्व कामांसाठी बीपीओचा वापर केला जातो. बीपीओमुळे उद्योगास कामगार, वेळ व भांडवली खर्चात बचत करता येते व आपले उत्पादन बदलत्या परिस्थितीप्रमाणे बदलणे सहज शक्य होते.

परदेशातून काम करून घेतले तर त्याला ऑफशोअर आउटसोर्सिंग म्हणतात तर माहिती तंत्रज्ञानातील कामे बाहेरून करून घेतली तर त्याला नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग ( केपीओ) म्हणतात.

भारताचे परदेशातील कंपन्यांकडून आयटी क्षेत्रातील बीपीओमार्फत मिळालेले उत्पन्न मुख्यत्वे मोठ्या शहरांच्या विकासाकडे वापरले गेले. त्यामुळे ग्रामीण भागातून हुषार सुशिक्षित तरुणांचा कल एशा मोठ्या शहरात स्थलांतर करण्याकडे झाला. यामुळे घ्रमीण भागातील शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. ग्रामीण भागात राहण्यास कोणीच तयार होईना. विवाहासाठी मुलीही शहरात राहण्याची अट घालू लागल्या. एकूणच या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शहरातही प्रचंड लोकसंख्या वाढीमुळे अनेक नव्या समस्या निर्माण झाल्या. झोपडपट्टीची वाढ आणि पायाभूत सुविधांचा अपुरेपणा यामुळे तेथील जीवनही असुरक्षित, धकाधकीचे व प्रदूषणयुक्त झाले. महागाईत प्रचंड वाढ झाली. पगारही त्याप्रमाणे वाढावे लागले. उद्योगांचेही त्यामुळे नुकसानच झाले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या सर्व प्रश्नांना एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. घर्दीच्या शहरापासून दूर निसरिगाच्या सानिध्यात राहण्यातील सुख आणि सुरक्षितता आता सर्वांना पटू लागली आहे. सुदैवाने इंटरनेट आणि मोबाईल क्रातीमुळे कोठेही राहून आयटी क्षेत्रातील काम करणे आता सहज शक्य झाले आहे. जर आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी आपले सर्व काम ग्रामीण भागात करून घेण्यासाठी आवश्यक पावले उचलली आणि छोट्या संगणक कंपन्यांना सशक्त करून त्यांना घुणवत्तापूर्ण काम करण्याचे प्रशिक्षण दिले तर एक स्थायी स्वरुपाची सर्वंकष प्रगती साधमारी क्रांती भारतात घडू शकेल.

आज भारतात इंजिनिअरिंग उद्योगांमध्ये सुट्या भागांच्या उत्पादनाचे काम छोट्या उद्योगांकडून करून घेतले जाते. बहुतेक सर्व मोठॆ उद्योग बीपीओचा वापर करून आपल्या कामाचे विकेंद्रीकरण करतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात असणार्‍या औद्योगिक वसाहतीतील व एमआयडीसीतील बरेचसे उद्योग अशा सुट्या भागांच्या निर्मितीवर आधारलेले आहेत. उद्योगाची व त्याद्वारे राज्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी अशा बीपीओची फार गरज असते.

सध्या भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या जागतिक मंदीमुळे अडचणीत आल्या आहेत. आतापर्यंत परदेशातून बीपीओच्या माध्यमातून मोठे प्रकल्प व प्रचंड पैसा मिळत असल्याने भरपूर पगार देऊन आयटी क्षेत्रातील पदवीधारकांची भली मोठी फौज आपल्या पदरी ठेवून या कंपन्यांनी बलाढ्य साम्राज्ये उभी केली व सर्व अर्थ व्यवस्थेला चांगली गती दिली. मात्र जागतिक मंदीमुळे ऑफशोअर आउटसोर्सिंग करणार्‍या देशातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढल्याने त्यांना असे प्रकल्प मिळणे कमी झाले व त्याचा फटका ना बसला. खर्चात काटकसर करायची तर पगार कपात वा नोकरकपात करावी लागणार. मात्र या उद्योगांचे शेअर भांडवल जनतेतील जनतेतील उद्योगाविषयी असणार्‍या प्रतिमेवर अवलंबून असल्याने काटकसरीचे उपाय न करता तोटा होत असूनही तो दडविण्याकडे व ‘सर्व आलबेल आहे’ असे दर्शविण्याचे प्रयत्न सुरू झाले. परदेशातील ‘ल्हेमन ब्रदर्स’ काय व इथले ‘सत्यम‌ कॉम्पुटर्स’ काय, दोन्हीकडे असे बलाढ्य उद्योग बंद पडले. आज भारतात सुस्थितीत दिसत असणार्‍या उद्योगांची खरी स्थिती काय आहे हे त्यांच्याशिवाय इतर कोणालाच माहीत नाही. मात्र नवीन नोकरभरतीत झालेली घट परिस्थिती बिकट असल्याचे दर्शविते.

यावर उपाय हा बीपीओच ठरू शकतो. या कंपन्यांनी आपले बहुतेक काम ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या कंपन्यांना आउटसोर्स केले तर बीपीओचे वर वर्णन केलेले सर्व फायदे या कंपन्यांना मिळू शकतील. निम्याहून कमी खर्चात प्रकल्प पूर्ण करता येतीलच याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या संगणक कंपन्यांना नवसंजीवनी मिळून अनेक सुशिक्षित संगणक तज्ज्ञांना आपल्या गावीच काम मिळेल. त्या भागाचा विकास होईल. शहरीकरण व त्यातून येणारी महागाई व प्रदूषण टळेल.

आतापर्यंत या आयटी कंपन्यांनी केवळ सेवा व मनुष्यबळ देण्याचे काम केले त्यांना आता सेवा व मनुष्यबळ छोट्या कंपन्यांकडून घेण्याचीही भूमिका पार पाडावी लागेल. याबाबतीत बीपीओविषयी छोट्या कंपन्यांना प्रशिक्षित करणे, त्यांना भांडवल पुरवणे, शैक्षणिक संस्थांमधून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व त्यांचा मानसिक कल बदलणे ही कामे करावी लागणार आहेत. परदेशातील उद्योगांना भारतात काम देताना जी ‘माहितीची गुप्तता राखणे’, ‘कामाचा दर्जा उत्तम ठेवणे’, ‘वेळेचे गणित पाळणे’ व ‘विश्वासार्हता’ या गोष्टींची काळजी वाटते तशीच काळजी भारतातील मोठ्या उद्योगांना वाटणे स्वाभाविक आहे. अशा उत्तम दर्जाच्या छोट्या संस्था तयार करणे हेही एक मोठे आव्हान आहे ते मोठ्या उद्योगांनी पेलायला हवे. ज्ञानदीप फौंडेशनच्या मते भारतातील शिक्षणसंस्था, छोटे उद्योग, मॊठे उद्योग अशी परस्परपूरक व परस्परावलंबी साखळी तयार करता आली तर या संगणक उद्योगाचा चिरस्थायी व विकेंद्रित विकास होऊ शकेल.

आयटी क्षेत्राच्या विकासात महिला पार मोठे योगदान देऊ शकतात. आजही मोठया आयटी कंपन्यांत महिलाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यांना पुरुषांप्रमाणे दररोज १०/१२ तास काम करावे लागते व घरातील जबाबदार्‍या सांभाळाव्या लागतात त्यामुळे त्यांना मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागतो व लग्नानंतर तर परिस्थिती अधिकच बिकट .होते अनेक महिला नोकरी सोडतात. नोकरी न केल्यामुळे व आपल्या शिक्षणाचा काही उपयोग करता येत नाही अशा विचाराने निराश होणार्‍या अशा महिलांना काम देण्याची काहीतरी व्यवस्था करणे आवश्यक आहे. सुदैवाने माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे घरी बसून ऑफिसमधील काम करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मोठ्या कंपन्यांनी अशा महिलांना अर्धवेळ वा घरी राहून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर महिलांचे फार मोठे मनुष्यबळ या कंपन्यांना कमी पगारात उपलब्ध होऊ शकेल. महिला सशक्तीकरणालाही यामुळे चालना मिळेल. आपल्या कुटुंबाला हातभार लावल्याचे समाधान महिलांना मिळेल.

मंदीमुळे नोकरी न मिळालेल्या वा नोकरी गमवावी लागलेल्या संगणकतज्ज्ञांचा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. महिलांचा व या कुशल मनुष्यबळाचा उपयोग छोट्या कपन्यांना करून घेता येईल. यासाठी बीपीओच्या कार्यपद्धतीचा सर्वांनी अभ्यास करणे व वापर करणे आवश्यक आहे.

ज्ञानदीप फौंडेशनशी संलग्न असणार्‍या ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. कंपनीने परदेशातील अनेक प्रकल्प बीपीओतर्फे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. ज्ञानदीपचा अनेक शिक्षण संस्थांशीही निकटचा संबंध आहे. बीपीओचे महत्व लक्षात घेऊन ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत जनजागृती करण्याचे ठरविले आहे. सर्व शिक्षण संस्था, महिला व घरी संगणकावरील काम करण्याची असणार्‍यांसाठी दूरस्थ शिक्षणाद्वारे प्रशिक्षण वर्ग घेण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करून शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ व्यक्तींना आपल्या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. . परदेशात राहणार्‍या संगणकतज्ज्ञांनाही यात सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अधिक माहितीसाठी https://dnyandeep.net या फौंडेशनच्या वेबसाईटला भेट द्यावी तसेच या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करीत आहे.आपल्या या बाबतीत काही सूचना असतील तर त्यांचे स्वागत आहे. आपणासर्वांच्या सक्रीय सहयोगातूनच हा प्रकल्प काही थोडेफार यश मिळवू शकेल . - सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली..

Friday, November 20, 2020

Protect roots and preserve young sprouts in rural India

 

Preserve nature and young agro-entrepreneurs

Rapid urbanisation has created mass exodus of educated youth from rural area to megatowns causing great damage to agricuture and small industries in villages and small towns.

Village in Kokan Area
 

Nearly 83 million people live in rural India and are majorly engaged in agriculture-related businesses.Transfer of educated people from villages to cities have resulted in deserted towns and unattended agricultural lands or no technology inputs in traditional methods. 

In Maharashtra, growth of agro-based industries and cooperatives gave sustainability to rural area. But majority of youth with professional training in IT, Management and engineering sectors opted to live in large cities which provided them high salaried jobs and comfortable life with modern amenities of shopping, food and amusement.

With the global revolution in information technology and communication systems, multinational corporations spread its tentacles to grab cream of the society for their business operations and capturing the large customer base in India.

Corona gave a strong antidote to this process and increased health risk for living in megatowns and crowded multistoried offices.

This is an opportunity to create jobs in rural area and retain the professional brain power for sustainable growth of small industries and increase standard of living for those dependent on agriculture.

 

Distance education and work from home has become now easy with mobile and computer availability and may provide opportunities of working in big corporates by staying in rural area.

Dnyandeep Foundation wishes to develop a large distributed network of professionals  from megacities and foreign countries and link them with rural youth and women who can learn and earn. This will help in promotion of agricultural entrepreneurs. The foundation will provide online services in multiple regional languages  to break the language barrier, getting new customers to experience the digital platform from household working women to schools..

If all actively participate in this ambitious program, rural areas could potentially become the growth engines for India and we can achieve sustainable eco-friendly growth of rural and semi-urban sector
with uniform strength over entire country and not in concentrated spots of few smart cities as planned for future.
  

Wednesday, November 18, 2020

- Environmental Protection Research Centre - Our achievement

 Environmental Protection Research Foundation (EPRF) was founded in 1982 with a view to assist Industries, Pollution Control Boards, Local Bodies and Government Agencies for effective implementation of Pollution Control Programs. 

The EPRF is registered as a Public Trust in August, 1982 (Registration No. MAH/790/ Sangli Dt. 18/8/1982, under Societies Registration Act 1860, Reg. No F-744 Dt. 30/9/1982 under Public Trust Act 1950) 


Walchand College Principal G. C. Kanitkar and Retd Chief Engineer Shri. V. H. Kelkar were our advisors and Hon'ble Chief Minister Dr. Vasatrao Dada Patil was the mentor and financial supporter for our research centre under the leadership of Dr. B. Subba Rao.

We conducted many national level training programs for Sugar factory technicians and chemists to teach them operation and control of waste treatment processes.

We also conducted field trips to show round nearby industries and give practical field training. Dignitories like Dr, G. D. Agrawal, Officers of Maharashtra Pollution Control Board like S. V. Patwardhan, R. G. Pethe, A. K. Mhaskar and M. V. Kulkarni participated in our training camps as speakers.


Besides seminars and training programs in Sangli, we arrange seminars at various places like Pune, Mumbai, Hyderabad, Surat, Bangalore etc.



Later Dnyandeep Foundation established MOU with EPRF and ISEMS and started Enviroschool.org , a joint venture project for training and research.

This website is under construction and shall be portal for online education in Environmental Engineering at International level. We are planning to organise diploma and degree courses with the help of some foreign universities.




Dr. G. D. Agrawal, an icon of selfless devoted environmetalist Part -IV

  After working for few years as Member Secretary, he realized that mere legislations are not enough and India should have technology innovation in environmental engineering. He resigned from CPHERI and with the help of his student Dr. S. K. Gupta, established EnviroTech Instruments company which manufactured air pollution monitoring and control equipment which were indigenous substitutes to imported products.

He lived a simple common man’s life. He always wrote letters on postcard. He treated train as his house and was comfortable to travel by second class.  He did not find it awkward to  take a bath in the toilet of the train. Nobody could have recognized him as  a professor at IIT.

He came to Sangli to demonstrate the working of these instruments. Our College and EPRF purchased monitoring sets from that company.


Prof. Gadgil, Shri. A. K. Mhaskar, Dr. G. D. Agrawal, Dr. Subba Rao, S. V. Patwardhan, Myself in front row seats.

Though he was aloof from friendly relation during my Ph.D. work, after completing my PhD, he became very friendly with all my family members also. He often came to Sangli with his aunt and treated everyone in our family with affection and great respect. Along with him we Ganapati temple, Haripur, sugar factories, he liked the grapes here. We had lot of discussions about how we can grow activities of Environmental Protection Research Foundation. He insisted in arranging people awareness and training programs.

He took me to Daman for showing anaerobic digestors installed by his student Singh for treating distillery spent wash. I found there that many small distilleries were leaving the waste directly in the sea making the sea water dark black. . Through his contacts, we conducted one seminar at Bardoli near Surat in Gujrat and I had gone to Div also for consultation regarding distillery waste treatment. The travel from Mumbai to Div was 12 hours journey by private bus. I could see that area and got view of Karachi wich was only 20 km from Div sea coast.

Daman and Div are central territories and CPHERI was having direct control over Environmental works there.   

He used to tell about his student  Anil Agrawal’s social awareness and training programs , Dr. S. K. Gupta and his air pollution instrument company, I. C. Agarwal and many others. His life till then was full of  student memories.

Dr. Bharat Patankar was leading agitation to prevent illegal sand dredging in Yerla river in Sangli We arranged seminar at EPRF and invited Dr. Agrawal as chief guest. He came with Dr. R. H. Siddiki and gave support to the activity.

We visited Ugar Sugar Works and Sangli Shetakari Sugar factories. At Ugar Sugar works we had covered anaerobic lagoon by floating plastic membrahe for recovering biogas which was used in boiler as supplimentary fuel. He stayed in our house as a family member and not in college guesthouse.

Despite all this, he always felt the pain of loneliness. He had adopted the son of one of his relatives and kept him at home for education. All his education was done by Agarwal. But after finishing his education, the boy went back to his parents and Dr. Agrawal became sad.

He decided to stay at Chitrakut, where Shri. Nanaji Deshmukh had established Ramleela ashram. He also got associated with Tarun Bharat Sangh in Madhya Pradesh and started working for developing water sources by constructing johads and opposing mining activities. He changed his dress and wore dhoti and shawl.and started growing beard. He became a real devotee of Ramlaila temple. He used to read religious hymns in temple in the morning  and  worked for social activities and school education in the afternoon.

After many years, I got letter from him concerning his family problem.. His sister's daughter was in love with a boy named Kulkarni. But her parents did not approve of the inter-cast marriage, whereas the girl insisted on helping them. The girl was living in Pune and the boy was working in the Middle East and his parents were living in Kankavali, Kokan area. Dr. G. D. Agrawal had decided to take a lead in her marriage with person of her choice. As he was unmarried, he requested us to become host for the marriage ceremony to be held in Kanakavali in Kokan.

We were happy that he put trust on us and gave us his family status. My wife and myself, both went to Kankavali by ST bus. Early in the morning when bus reached Kankavali, we  saw Dr. Agrawal waiting for us at the ST stand. The girl's mother and her friends as well as Agrawal's other family members had come for the marriage. We acted as her parents in the ceremony. Dr. Agrawal gave presents to all as per tradition. What surprised us was that Agrawal maintained fast and did not take even water for two days till the girl was given send off. He insisted to observe fast though he was serving food and eatables to all us while fasting. I still remember the scene of Dr.  Agrawal during that function.

Agrawal, thus was tough on the outside and hard with himself but very gentle at heart. He has shown the world what self-sacrifice is through his own actions.

To be continued - Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli



Tuesday, November 17, 2020

Dr. G. D. Agrawal, an icon of selfless devoted environmetalist Part -III

 A memorable story of my stay at IIT, Kanpur and research under his guidance -III

Dr. Agrawal used to come to  Kanpur Water Works any time and see my work,  discuss with the workers and  explain their difficulties like their colleague forgetting his professor status.

Although Dr. Agrawal did not like computers, his behavior was like computer basis of on(1) and off(0) ie yes or no. He  didn't believe in between adjustments. His opinions were strong. He thought that  Reward or Punishment only can change person’s behavior. Hence he did not hesitate to punish. His method of rewarding student was never known to student as he did it in praising the work to others but not in front of student. He used to say that I am a cunning trader but his trading was for the good of his students.

He was well acquainted with the engineers of UP Jal Nigam. He had deliberately invited Dr. R. C.  Singh of Delhi IIT who was famous at that time due to his nearness to Sanjay Gandhi and his work on synthetic coagulant aid (which was later criticized to have health effects) His visit gave publicity to my research in UP Jal Nigam. He also arranged visit of Prof. Hudson, an expert in water supply from USA to IIT and for training workshop for Jal Nigam engineers. He visited Kanpur water works and our dual media filter.  Hudson's workshop for Jal Nigam Engineers provided guidance on how to make low cost but effective improvements to the water purification system.

I prepared research paper describing augmentation of filters to dual media filters and put the authors names as Dr. Agrawal, Shri. Y. D. Misra and S. V. Ranade in our usual style that was being followed in Walchand College. Dr. Agrawal reversed the order and put my name first. We sent the paper for the First Convention of the Institution of Public Health Engineering to be held in Calcutta. We all went to Calcutta by train with our families. I wanted Shri Mishra to present paper as he was known to all. Shri Mishra had purchased a special suit for presenting the paper. He spent lot of time with me getting technical details. 

At the time of presentation he sat near me and started getting tips for presentation and marking in his notes. But when Agrawal learnt that he was going to give a presentation, he stopped him and asked me to go on stage. I wanted to plead for him but could not dare to speak. Silently I got up and went on stage. Everyone liked my presentation as our research topic was novel and with application potential. Luckily I got the first prize for presentation and also got an invitation to accept the award in Delhi next year. I felt sorry for Shri Mishra to loose this opportunity.(Later, of course, Shri Misra also got promotion to Delhi's Waterworks because of this research.)

In all these events, Dr. Agrawal never came to front and always gave credit to his students. He was not interested in self publicity but was particular that students get it. 

Let me tell you about my student colleagues and their research topics. My seniors were Shriramalu,  D.D. Oza and D. S. Bhargav whereas my batchmates were Manmohan Rao from Bangalore and Dr. Lazer John from Kerala. My friend Shri. Vinay Kane was Elect. Engineer but was doing PhD. in maths. My M. Tech friends from Sangli were D. D. Kutte, and G. N. Kulkarni from Sangli,Shri Madhav Joshi, Sanjay Dhande, Dabke and many others used to come to our house in the evening and for functions. There was Maharashtra mandal in Kanpur and Ranade and Natu families were active and known to us. In front of IIT there was Kanpur Sugar Institute and manr sugar factory technicians from Maharashtra were my friends there. In the last year Dr. Pramod Vitkar came as our neighbor.

There were get to gather functions in IIT Red Rose shopping complex but Dr. Agrawal came occasionally. Other professors were very friendly with students and we used to go for tea together. Naturally Agrawal being absent was the target of criticism, which I had to sustain.

Strike broke out against Director Dr. Muthana, and students started agitation demanding removal of Director. Dr. Agrawal was given the task of controlling the students. He became more unpopular in students due to his strict orders. He lacked negotiating techniques and was firm on his views.    

Next year, we went to New Delhi to receive the prize. I had invited my parents for that event in Delhi. 

 


Myself accepting award certificate from Hon'ble Karansingh
Myself with my parents in the conference hall

I introduced my parents to  Dr. Agrawal. To my surprise, he praised me for my work and my parents got delighted but were shy to speak freely with him. Dr. Agrawal then made them speak by his friendly gestures with respect. The award was given by   Union Minister Karan Singh and my parents felt very happy. After the function we completed trips to Delhi, Agra, Haridwar, Rishikesh, Allahabad, Kashi and Gaya. However, Agarwal could not meet us later at IIT as he was busy with work.

After completion of PhD I returned back to Sangli and joined college duties in August 1976.

Next year my Ph.D. Viva took place in IIT, Kanpur. Reports of external foreign examiners Pearson and Bauman were favorable. Hence viva was taken in presence of  local  external examiners Dr. A. G. Bhole from Nagpur  and Dr. Datar from Jabalpur. I was awarded PhD.

In 1977,  I received his letter before leaving IIT. For the first time, he expressed his sadness in a letter. He had written that associate professors had made it difficult for me to stay here and  he is resigning from IIT .

 


I felt very sad and helpless. I wrote to him not to take hasty step and continue the service as his guidance is required by students. However, I learnt that  he left IIT and went to Delhi.
 
However, he was offered a prestigious member secretary post in  Central Pollution Control Board . There he made important contributions to the formation of the necessary framework for effective legislation for pollution control.During his tenure, Air Pollution Act and the Environment Act 1986 were formulated and became laws.
 
To be continued - Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli

Dr. G. D. Agrawal, an icon of selfless devoted environmetalist Part -II

 A memorable story of my stay at IIT, Kanpur and research under his guidance -II

It was the period  political turmoil in India. Although Kanpur IIT was funded by the US, the students were dominated by the Left Communists in West Bengal. The magazines and newspapers that came to the library were from left parties. There were some RSS students and staff but their numbers were very small. Dr. Jayaprakash Narayan's agitation had started. Students were hypnotized by concept of total revolution. Dr. Subrahmanyam Swami Former Vice Chancellor of Shivaji University Dr.  Dhanagare were in the IIT at the same time. In our Environment department,Dr. Agrawal and Malay Chaudhary were Hindi speakers from Uttar Pradesh and Bangal, while Prabhakarrao, Venkobochar, Iyengar, Dayaratnam, etc. were English speakers from South India. Maharashtrian Bokil was the only Marathi professor and he wanted to get along with both the groups (later he committed suicide due to  promotion issue.) Agrawal was also kept away from other professors due to his strict nature. (I learned from his letter that this  was the reason for his leaving the directorship.)

 

 I had to live in the hostel for the first term. In the next tem I got shared quarters and we (with Shubhangi and two and a half year old Sumedha) started living with a Bengali family. Basu Roy was doing his PhD in Mechanical and was a staunch left communist. We had a kitchen and bedroom whereas  main hall and a room belonged to him. He had son as our Sumedha. Though our political views were extreme, we were at peace at home. There were movements against the student director. Their night meetings were a way to attract students to the communist student. Even my closest friend had become a communist by following his diet. Most of the disciplinary work in IITs had to be done by Agrawal. (Later he became the student dean) The students did not like his strict discipline. Some professors from the south seduce students.

In Kanpur at that time there were only two groups, the very poor and the very rich. Bullying and murder were commonplace. In our IIT campus also, there was obe incidence where one person was shot dead in a social outdoor gathering. The tempo by which we used to go to Kanpur (at a distance of 13 km) often had some passenger with gun. Nobody cared about life. At night, Hynas gang lift away the sleeping children from slum dwellers. I, too, had escaped once from the the hyna following my bicycle while going home from the library at night.

The banks of the Ganges were a crowded with  slums, uncleanliness and crime. Agrawal was trying to improve this situation with social agencies. Dr. Agarwal used to take us to the surrounding rural villages for participating in the cleaning and education programs of the schools and community centers there. IIT had adopted a village for development. English speaking professors from South India did not participate. The northern professors complained that they were ignored in promotions because of their lack of English and insistence on Hindi.

Although Dr. Agrawal had came from the US with a PhD, he did not like computers at all. He had given me such strong warning for not using computers. He was of the opinion that if one did the calculations himself, he would understand better than the computer answer.

I, however, had a strong fascination with computers there. My Marathi friends used to come to our house in the evening. Most of them worked on computers. With their help, I used to go to the computer lab at night. Our neighbor Mrs. Athavale was employed in a computer lab and I got admission there through her acquaintance. By punching the cards, one card for each sentence, a bundle of cards was given to the computer lab operator just as we give floor to grain mill After one or two days all the bundles of cards with output paper rolls were distributed. Wrong  cards had to be punched again. Some people deliberately made mistakes when they saw that they get blank papers. After realizing this, a programmer  was appointed to check the program before feeding to computer.

Dr. G. D. Agrawal did not like to do research in the laboratory or on theoretical subjects. Shri Jayant Kardile had constructed  Dual Media Filter at Nasik using crushed coconut shell. Dr. Agrawal suggested to use  crushed  apricot shells, which were  abundant in supply in Uttar Pradesh,. So I did research on experimental filters and published the paper. We knew that anthracite was used for dual media abroad but it was not available in India. Since low quality coal was being used in households in North India and was the cause of domestic  air pollution, our attention was drawn to the physical properties of this coal and the experiment proved that it would be suitable for filters.

Then Dr. Agrawal asked me to study process at Kanpur. As per his advice, I used to go to Kanpur Waterworks every morning with Tiffin box  and study all the systems there and test the water samples. In the afternoon, we used to take  lunch with the workers in the filter house. Keeping in touch with the workers, chemists and engineers throughout the day gave me a thorough understanding of all the technical as well as social conditions there. I have closely watched the plight of the workers. They used to have barley bread, onion and wet gram dal, onion  and chilli in the box. Engineers behaved very harshly with them.

The Chief Engineer Shri. Y. D. Mishra was very strict with subordinates. He used to go round all the plant with me every morning. He kept the plant equipment clean and in working condition. His house was in the plant area. All the household works  were done by waterworks staff. Mishra used to invite outside guests and took pride in introducing  me as IIT research scholar.